पडद्यातून झिरपणारे ऊन
माझ्या अंगाला बिलगावे
त्या किरणांचा मत्सर वाटून
तू मला जवळी घ्यावे…

पडद्यातून झिरपणारे ऊन
माझ्या अंगाला बिलगावे
त्या किरणांचा मत्सर वाटून
तू मला जवळी घ्यावे…
साजिरे गोजिरे रानफूल…
त्याची पडे रानाला भूल….
एक अशी स्त्री जिच्यामध्ये खूप जास्त प्रेम आहे, जिच्या चेहऱ्यावर समाधानाचं आणि आत्मविश्वासाचं (अहंकाराच नव्हे हं) हसू आहे, विचार आणि कृतीत एकतानता आहे, जिचं जीवनावर मनस्वी प्रेम आहे अशी स्त्री
उंदीर हे एक रूपक आहे. जगण्याची धडपड करता करता रंजलेले गांजलेले लोक. शहरातील मजूरवर्ग. झोपडपट्टीच्या पिंपात जगण्यासाठीचा लढा प्रत्येक दिवशी देणारे लोक. ज्यांच्या ना जन्माचा हिशोब आहे ना मरणाची दाद आहे. ज्यांना आयुष्यातील चांगली हवा, शुद्ध पाणी, पोटभर जेवण, शिक्षण अशा मूलभूत गरजाही नाकारल्या गेल्या आहेत. ज्यांच्या राष्ट्रीयत्वाचा काही पुरावा नाही. या राष्ट्राचे नागरिक असूनही ज्यांना त्याचा काही उपयोग झाला नाही,अशा लोकांची फिर्याद कवी मांडतो आहे.
एका कळीचा फुल होण्याचा प्रवास बालकवींनी कवितेत अजरामर करून ठेवलाय.
तिला मिळालेल्या या एका रात्रीमध्ये तिला आयुष्यभराचा आनंद मिळाला. कारण ही परमात्म्याची रात्र फक्त तिच्यासाठी होती. फक्त तिच्यासाठी होती.
A woman was waiting at an airport one night, with several long hours before her flight. She hunted for a book in the airport shops, bought a bag of cookies and found a place to […]
मला जिंकायचं असेल ना, तर तुला स्वतःला विसरावं लागेल. थोडंसं तुझं मी पण माझ्यात मिसळावं लागेल, तेव्हाच तर होईन मी तुझा; तुझ्यामध्ये मीही स्वतःला विसरून जाईन. तुझ्या रंगात रंगून जाईन. आणि मला कळणारच नाही कि मी कधी तुझा झालो. मी कधी तुझ्यासाठी फुललो…
आपण एकटे असतो तेव्हा एकटेच असतो. पण आपण जर कोणासोबत असूनही एकटे पडलो असू तर त्यापरत दुःख नाही.
त्या शिवसुंदर करूणाकाराची कृपा असेल तर आयुष्याचा प्रवास करायचा धीर शतपटीने वाढेल. त्या विश्वविधात्याच्या मार्गदर्शनाखाली हा तिमिराकडून तेजाकडे जाणारा प्रवास अधिक सोपा आणि रम्य होईल