हर एक आठवणीचा आनंद फार आहे; साऱ्याच जीवनाचा मी कर्जदार आहे !
संतांचे योगदान
वारकरी संप्रदायामध्ये भेदाभेद अमंगळ मानण्यात आला. नामस्मरणाचे महत्व सांगून बुवाबाजीला आळा घालण्यात आला. आणि या कार्याची सुरवात ज्ञानेश्वरांपासून झाली.
व्यक्ती आणि वल्ली : माणसाच्या गुणावगुणांचा उत्सव
पुलंनी एका ठिकाणी म्हटलं होत, "मला पाहायला आवडतात माणसे, असंख्य स्वभावाची असंख्य नमुन्याची, माणसासारखं पाहण्यासारखं या जगात काहीच नाही
पौरुष
मी खूप उधळते. .. आणि तू काहीच बोलत नाहीस… पण तू असतोस. .. साथ द्यायला. . पडले तर हात द्यायला…
रात्री असती वेड्या
फक्त तू होतास खरा... अन ती रात्र होती खरी; बोटांनी पाठीवर लिहिलेली... तुझी गाणी होती खरी!