हे धडधडणारे उर ,
लागली जीवाला ओढ …
ही नको नकोशी आशा
तू पाण्यावरती सोड !

हे धडधडणारे उर ,
लागली जीवाला ओढ …
ही नको नकोशी आशा
तू पाण्यावरती सोड !
आपण एकटे असतो तेव्हा एकटेच असतो. पण आपण जर कोणासोबत असूनही एकटे पडलो असू तर त्यापरत दुःख नाही.
त्या शिवसुंदर करूणाकाराची कृपा असेल तर आयुष्याचा प्रवास करायचा धीर शतपटीने वाढेल. त्या विश्वविधात्याच्या मार्गदर्शनाखाली हा तिमिराकडून तेजाकडे जाणारा प्रवास अधिक सोपा आणि रम्य होईल